समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने काम करणार्‍या व्यक्ती अथवा संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी वर्ष १९९३ पासून हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार तीन वर्षांतून एकदा दिला जातो.

या पुरस्काराचे आतापर्यतचे मानकरी 

वर्ष विजेता
२०१८ जिज्ञासा ट्रस्ट (ठाणे)
२०१५ वसुंधरा ट्रस्ट (कुडाळ)
२०१२ श्री. हेमंत लागवणकर (डोबिंवली)
२००९ श्री. वि.गो.भागवत (पुणे)
२००६ श्री. नानाभाऊ मांडलिक (मुंबई)
२००३ प्रा. शंभुनाथ कहाळेकर (नांदेड)
२००१ डॉ. अरूण रानडे (पनवेल)
१९९९ श्री. अशोक बंग (वर्धा)
१९९७ डॉ. शरद नांदेडकर (औरंगाबाद)
१९९५ डॉ. जितेंद्र रावळ (मुंबई)
१९९३ श्री. चंद्रशेखर केतकर (पुणे)