
Articles by IT Head


14-01-2025 | भारतातला पहिलावहिला डायनोसॉर
भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण या विभागाची स्थापना १८५१ मधे झाली. पण त्याच्याही आधी कंपनी सरकारच्या पदरी असणार्या अनेक युरोपिअन अधिकार्यांनी इथल्या निसर्गाचा अभ्यास केवळ आवडीपायी सुरू केला होता. त्यातल्या काहीजणांना खडक, खनिजे आणि जीवाश्म यांच्या अभ्यासात […]

13-01-2025 | भूवैज्ञानिक कालमापन
भूवैज्ञानिक कालमापन प्रणाली (जिऑलॉंजिकल टाइम स्केल) म्हणजे भूवैज्ञानिक घटना आणि त्यांचा काळ यांचा सहसंबंध होय. इतिहासाच्या पुस्तकातून ज्याप्रमाणे वेगवेगळ्या काळात घडलेल्या घटना आपल्याला ज्ञात होतात, अगदी त्याचप्रमाणे भूवैज्ञानिक कालमापन प्रणालीतून पृथ्वीची निर्मिती झाल्यापासून ते अगदी […]

10-01-2025 | डॉ. बिरबल साहनी
बिरबल साहनी जगद्विख्यात वनस्पतीवैज्ञानिक होते. त्यांच्या संशोधनाचा विषय वनस्पतींचे जीवाश्म हा असल्याने वनस्पतीविज्ञान आणि भूविज्ञान या दोन्ही विज्ञानशाखांमधे त्यांना गती होती. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर, १८९१ रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या भैरो या गावी झाला. रसायनविज्ञानाचे प्राध्यापक […]

09-01-2025 | खनिजांना नावे कशी मिळाली?
मानवी संस्कृतीच्या विकासाच्या टप्प्यांची अश्मयुग, ताम्रयुग अशी नावे जरी पाहिली तरी मानवी संस्कृतीची नाळ खडक आणि खनिजांशी किती जुळलेली आहे हे लक्षात येईल. काही खनिजे आपल्या पूर्वजांनी कोणत्या ना कोणत्या कामांसाठी वापरली होती. त्यामुळे त्या […]

08-01-2025 | दोनच नद्या पश्चिमेकडे का वाहतात?
भारतीय द्वीपकल्पातल्या सर्व प्रमुख नद्या पूर्ववाहिनी आहेत, आणि त्या बंगालच्या उपसागराला मिळतात. अपवाद आहे तो फक्त नर्मदा आणि तापी या दोन प्रमुख नद्यांचा. त्या मात्र पश्चिमेकडे वहातात, आणि अरबी समुद्राला मिळतात. त्यातली नर्मदा नदी ही […]

07-01-2025 | पाषाणांशी जडले नाते
पृथ्वीवर उपलब्ध असणार्या पदार्थांवर मानवाचे जीवन अवलंबून असते. दूधदुभते, मांस, खाद्यतेल, लाकूड, चामडे, या गोष्टी जशा आपल्याला सजीवांपासून मिळतात, तशाच लोहमार्गासाठीची खडी, वाहनांसाठीचे खनिज तेल, विद्युत् उपकारणांसाठी लागणारे अभ्रक आणि असे असंख्य निर्जीव पदार्थ आपल्याला […]

06-01-2025 | निळा ग्रह : आपली पृथ्वी
एक ग्रहगोल म्हणून पृथ्वीचे वर्णन कसे करता येईल, हे ख्यातनाम ब्रिटिश भूवैज्ञानिक डॉ. आर्थर होम्स यांनी अगदी चपखल शब्दात सांगितले आहे. ते म्हणतात, “पृथ्वीचे कवच खडकांनी बनलेले असल्यामुळे पृथ्वी एखाद्या खडकांच्या चेंडूसारखी भासते. बर्याच मोठ्या […]

03-01-2025 | महाराजापुरम सीतारामन कृष्णन
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिऑलॉंजीकल सर्व्हे ऑफ इंडिया) हा विभाग १८५१ मधे कंपनी सरकारच्या राजवटीत स्थापन झाला. त्या काळात भारतात भूविज्ञान शिकवण्याची सोय नव्हती. त्यामुळे या विभागात बराच काळ फक्त युरोपियन, आणि खास करून इंग्रज भूवैज्ञानिकच […]

02-01-2025 | भारतातील भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचा श्रीगणेशा
एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीला ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातले आपले बस्तान स्थिर करण्याचे प्रयत्न जारीने सुरू होते. आवश्यक तिथे सैन्याची कुमक द्रुतगतीने पाठवणे ही त्यांची फार मोठी गरज होती. आणि इथल्या कच्च्या मालाचा पुरवठा इंग्लंडला वेळेवर व्हावा […]