10-2-2025 | भूकंप
भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. भूकंप घडून येण्याचे कारण समजण्यासाठी आपण हे लक्षात घ्यायला हवे, की पृथ्वी मूलतः तीन आवरणांनी बनली आहे. पृथ्वीच्या गोळयाच्या मध्यभागी गाभा असून त्याची त्रिज्या सुमारे ३५०० किमी आहे. त्यावरच्या […]
भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. भूकंप घडून येण्याचे कारण समजण्यासाठी आपण हे लक्षात घ्यायला हवे, की पृथ्वी मूलतः तीन आवरणांनी बनली आहे. पृथ्वीच्या गोळयाच्या मध्यभागी गाभा असून त्याची त्रिज्या सुमारे ३५०० किमी आहे. त्यावरच्या […]
अणुऊर्जेच्या निर्मितीसाठी आवश्यक असणार्या युरेनियम या किरणोत्सारी मूलद्रव्याच्या खनिजाचे नाव आहे युरेनिनाइट. भारतात या महात्त्वाच्या खनिजाचा शोध १९५१ मधे झारखंडमधल्या जदुगोडा इथे लागला. तिथल्या खनिजाच्या शोधापासून ते प्रायोगिक खाणकाम यशस्वी करण्यापर्यंतच्या सर्व टप्प्यांमधे महत्त्वाचा वाटा […]
युरेनियमसारख्या भारी वस्तुमान असलेल्या मूलद्रव्यापासून विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी जे संयंत्र वापरतात त्याला अणुभट्टी (न्यूक्लीअर रिअॅक्टर) म्हणतात. अणुभट्टीमधे आण्विक अभिक्रियेवर नियंत्रण ठेवले जाते आणि ही अभिक्रिया आवश्यक तेवढ्या गतीनेच सुरू राहील हे पाहिले जाते. अणुऊर्जा […]
मानवी जीवनात ऊर्जेला खूप महत्त्व आहे. औद्योगीकरणाची वाढ आवश्यक असल्याने जगातल्या सर्वच राष्ट्रांना ऊर्जेची, विशेषतः विद्युतऊर्जेची नितांत गरज असते. ऊर्जेच्या निर्मितीसाठी अनेक स्रोत वापरले जातात. दगडी कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू हे जीवाश्म इंधनाचे […]
अणुभट्टीसाठी लागणारे इंधन हे युरेनियम आणि थोरियम या मूलद्रव्यांच्या खनिजापासून तयार केले जाते. अणुऊर्जेच्या निर्मितीसाठी त्यांची आवश्यकता भासते. या दोहोंपैकी युरेनियमच्या ऑक्साइडच्या रूपातल्या खनिजाचे नाव युरेनिनाईट आहे. किंवा त्याला पिचब्लेंड असेही म्हणतात. गेल्या ६० वर्षांपासून […]
काही मूलद्रव्यांना आपण किरणोत्सारी म्हणतो, कारण त्यांच्या अणूंमधून ज्या किरणांना विज्ञानात गॅमा किरण म्हणतात ते किरण; आणि ज्या कणांना अल्फाकण आणि बीटाकण म्हणतात ते कण, सतत बाहेर पडत असतात. म्हणजेच उत्सर्जित होत असतात. सामान्यतः युरेनियम, […]
सूरत येथील एका पारशी परिवारात दाराशॉ यांचा जन्म १८८३ मधे झाला. त्यांचे वडील रेल्वेमधे स्टेशनमास्तर होते. त्यामुळे वडिलांच्या बदल्या होत असत. म्हणून लहान दाराशॉला शिक्षणासाठी सूरतला आजोळी ठेवले होते. ते बारा वर्षांचे असताना वाडिया कुटुंब […]
महाराष्ट्रातल्या प्रमुख पर्यटनस्थळांमधे अजिंठा आणि वेरूळ या दोन ठिकाणांचा समावेश करावाच लागेल. त्यातही वेरूळला बारा ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वराचे मंदिर असल्यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हे लालसर पाषाणात बांधलेले मंदिर पहाताच, कोणाच्याही मनात पटदिशी एक विचार […]
महाराष्ट्राचे सुमारे ऐंशी टक्के क्षेत्रफळ काळ्या कातळाने व्यापलेले आहे. इंग्रजीत या खडकाला बेसाल्ट म्हणतात. महाराष्ट्राच्या बाहेरही हा खडक मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांमधेही खूप मोठ्या क्षेत्रावर आढळतो. राजस्थान आणि छत्तिसगड या दोन […]
प्रचंड मोठी हाडे खडकांमधून बाहेर पडतात हे सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीसुद्धा आपल्या पूर्वजांना माहिती होते. पण ते डायनोसॉरांचे जीवाश्म आहेत याची मात्र त्यांना सुतराम कल्पना नव्हती. चीनमधे लोक त्या हाडांना ड्रॅगनची हाडे समजत, […]
Copyright :Marathi Vidnyan Parishad, Mumbai 2023