
शहरी शेती ओळखवर्ग ३ डिसेंबर, २०२३
गच्ची / बाल्कनी किंवा इमारतीच्या परिसरात जेथे किमान चार तास सूर्यप्रकाश उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी भाजीपाला, फळे लागवडीचे तंत्र म्हणजेच ‘शहरी शेती’.
गच्ची / बाल्कनी किंवा इमारतीच्या परिसरात जेथे किमान चार तास सूर्यप्रकाश उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी भाजीपाला, फळे लागवडीचे तंत्र म्हणजेच ‘शहरी शेती’.
गच्ची / बाल्कनी किंवा इमारतीच्या परिसरात जेथे किमान चार तास सूर्यप्रकाश उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी भाजीपाला, फळे लागवडीचे तंत्र म्हणजेच ‘शहरी शेती’.
पार्श्वभूमी : महाविद्यालयात शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी तसेच मराठी विज्ञान परिषदेच्या कामाला हातभार लागावा या दुहेरी हेतूने विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना आखली होती. सन १९९४-९५ या वर्षापासून मुंबईतील विद्यार्थ्यांना या योजनेत संधी दिली. पुढे या […]
गच्ची / बाल्कनी किंवा इमारतीच्या परिसरात जेथे किमान चार तास सूर्यप्रकाश उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी भाजीपाला, फळे लागवडीचे तंत्र म्हणजेच ‘शहरी शेती’.
मराठी विज्ञान परिषद, मुंबई आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञान गंगा’ व्याख्यानमालेत, श्री. मकरंद भोंसले (माजी व्याख्याते, व्हि.जे.टी.आय., मुंबई) यांचे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर व्याखान आयोजित केले आहे. रविवार दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ […]
गच्ची / बाल्कनी किंवा इमारतीच्या परिसरात जेथे किमान चार तास सूर्यप्रकाश उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी भाजीपाला, फळे लागवडीचे तंत्र म्हणजेच ‘शहरी शेती’. […]
मराठी विज्ञान परिषदेच्या वार्षिक सभेला जोडून सकाळच्या सत्रात ‘मला आवडलेले पुस्तक’ कार्यक्रम (१९९१ पासून) सलग २५ वर्षे आयोजित केला गेला. सन २०१७मध्ये त्यात बदल करून ‘विज्ञान दर्पण’ या शीर्षकाखाली एका वेगळ्या कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यामध्ये दरवर्षी एक विषय (मुलभूत अथवा प्रासंगिक) निवडून कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
या विषयी आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर … […]
मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षापासून म्हणजेच २०१५ पासून मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी विज्ञान एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येते. शैक्षणिक आणि खुल्या अशा दोन गटांत घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेत विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कोणत्याही विषयावर आधारलेली एकांकिका सादर करता येते. […]
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान संशोधनाची आवड निर्माण करावयाची असेल तर त्यांना शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी स्वत: संशोधन करायला हवे. अध्यापनासह गुणवत्तापूर्ण संशोधन करणाऱ्या अशा महाविद्यालयातील आणि विद्यापीठातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्याकरिता मराठी विज्ञान परिषदेने ही पुरस्कार योजना २०१४ पासून सुरु केली आहे. केंद्र शासनाकडून वेतन अनुदान मिळत असलेल्या शैक्षणिक संस्था वगळून महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापीठे (ज्यात खाजगी आणि अभिमत विद्यापीठेही समाविष्ट आहेत), तसेच महाराष्ट्र राज्यात स्थित असलेली महाविद्यालये यातील शिक्षक-गण या पुरस्कारांसाठी विचारात घेतले जातात. विद्यापीठ स्तरावर एक व महाविद्यालयीन स्तरावर एक असे दोन पुरस्कार दिले जातात. […]
विविध अभियांत्रिकी शाखांतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करुन ते तंत्रज्ञान व्यावहारिक तसेच समाजाभिमुख वापराकरिता संशोधन करणाऱ्या तरुण अभियंत्याना (वय वर्षे चाळीस अथवा त्यापेक्षा कमी) हा पुरस्कार दिला जातो. […]
Copyright :Marathi Vidnyan Parishad, Mumbai 2023